ज्योतिष शास्त्रा अनुसार राहु ग्रहाचा संबंध नागाशी असतो. राहुच्या प्रभावा मुळे उत्पन्न होत असणाऱ्या दुर्दैवी योगाला ही नाग दोष म्हणतात. जेव्हा कुंडलीत राहु आणि केतु पहिल्या घरात चन्द्रमा बरोबर किंवा शुक्र ग्रहा बरोबर विराजमान असतो अशा वेळी कुंडलीत नाग दोष बनतो. कुंडलीत या दोषाचे असणारे बळ आणि स्थिति अनुसार ही व्यक्तीला जीवनात त्रास आणि अशुभ फळांची प्राप्ति होते.
किती तरी लोकांच्या डोक्यात हा भ्रम असतो कि कालसर्प आणि नागदोष एक समान आहे परंतु हे सत्य नाही. कालसर्प दोष वंशानुगत असतो आणि नाग दोषाचा प्रभाव व्यक्तीच्या मृत्यु नंतर ही प्रभावकारी असतो. याच्या अतिरिक्त अन्य सात ग्रहांची राहु किंवा केतु बरोबर युति झाल्या नंतर कालसर्प दोष बनतो दुसऱ्या बाजूला पाहायला गेले तर पहिल्या, दुसऱ्या, पाचव्या, सातव्या आणि आठव्या घरात राहु-केतुचा प्रवेश असेल तर नाग दोषाचा कुंडलीत जन्म होतो.
नाग दोषांनी पीडित असणाऱ्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडचणी येतात किंवा लग्न उशीरा होते किंवा घटस्पोट संभाव असतो. स्रियान साठी हा दोष कुठल्या श्रापा पेक्षा कमी नसतो. या दोषाच्या प्रभावा मुळे गरोदर बायकांचा गर्भपात होण्याची संभावना जास्त असते. यांच्या जोडीदाराचे आरोग्य खराब राहते. या लोकांना स्वप्नात साप दिसतात. यांचा मानसिक विकास खूप हळू हळू होतो. या दोषा मुळे व्यक्तीची संतती त्याची विरोधी बनते असा व्यक्ती वाईट कार्यात लिप्त राहतो.
नाग दोष असल्या वर व्यक्तीला कुठला जुना आजार उद्भवतो. त्यांना आपल्या परिश्रमाच फळ मिळत नाही. नाग दोषाचा अत्यंत भयंकर प्रभाव बायकां वर पडतो यांना संतान उत्पत्तित अत्यधिक अडचणी येतात.अशा व्यक्तिचा भयंकर अपघात होण्याची संभावना असते. यानां सारख्या सारख्या दवाखाण्याच्या फेरा घालाव्या लागतात. यांचा आकस्मिक मृत्यु होणे संभव असते. या लोकांना उच्च रक्तदाब आणि त्वचा संबंधी आजार होतात. नुकसान
नाग दोषाचे अत्यधिक नुकसान स्रियांना होते. या दोषाच्या प्रभावा मुळे स्रियांना संताती प्राप्तीत खूप अडचणी येतात. अधिकतर आरोग्य चांगले राहत नाही.